धान्य विभागात शेतकऱ्या मार्फत येणाऱ्या शेतमालाचे विक्री ही खुल्या लिलाव पध्दतीने करण्यात येते. सदर लिलाव हा परवानाधारक खरेदीदार, अडते व शेतकरी यांचा समोर होते. परवाणाधारक मापाऱ्यांकडुन शेतमालाचे अचुन मोजपाम करण्यात येते. बाजार समितीने नेमलेल्या कर्मचाऱ्यां मार्फत सदर लिलावाची सौदा पट्टी देण्यात येते. शेतकऱ्यांना त्याचे शेतमालाची रक्कम अडत्या कडुन मिळते.
